कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.

मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.

भारताने अफगाणिनस्तानमध्ये पाठवले ५० सहस्र मेट्रिक टन धान्य आणि २०० टन औषधे !

भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?

नंदुरबारमधील कुपोषण आणि बालमृत्‍यू यांना राज्‍य सरकार उत्तरदायी ! – आमदार आमश्‍या पाडवी

स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्‍या सर्व शासनकर्त्‍यांना हा प्रश्‍न सोडवता न येणे लज्‍जास्‍पद आहे. सरकारने आता तरी ही समस्‍या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

स्‍वतःच्‍या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे  !

‘अनेक जण मधुमेह बरा व्‍हावा, यासाठी स्‍वतःच्‍या मनाने कारले, जांभूळ बी इत्‍यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.

ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यांसह साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त !

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र प्रमाण वाढतच आहे. आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे, तसेच हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन केले आहे.

सातारा जिल्‍ह्यात लंपी आजारामुळे १३ गुरांचा मृत्‍यू !

पहिल्‍या लाटेत जिल्‍ह्यातील २० सहस्रांहून अधिक पशूधन बाधित झाले होते, तर १ सहस्र ४८० गुरांचा मृत्‍यू झाला होता.

होमिओपॅथी ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे आणि अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ?

१ सप्‍टेंबरला प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘आपल्‍या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे, काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्‍यून करणारे औषध घेणे आवश्‍यक असणे, औषध सिद्ध करायची पद्धत आणि औषधाचा परिणाम कसा ओळखायचा ? …..

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पण आरोग्याविषयी चिंताही करू नका !

आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

नवी मुंबई येथे अमली पदार्थ विकणार्‍या ६ नायजेरियन महिला कह्यात !

नवी मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या विदेशी नागरिकांच्या विरोधात सर्वत्र धाडी घालण्यात येत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाल्यासच  अमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन होईल !