पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !
प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला.