अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !
‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्याच्या वार्यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’
‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्याच्या वार्यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’
पू. बांद्रे महाराज आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे.
६.९.२०२१ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्याशी त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांचे भाऊ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी केलेला वार्तालाप पुढे दिला आहे.
१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’
‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ या उपक्रमाचे पू. रमानंद गौडा यांचा हस्ते उद्घाटन
अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’
लोभ किंवा आसक्ती यांमुळे मनुष्य दुःखी होणे; मात्र वैराग्य प्राप्त झालेले संत जगाच्या दृष्टीने वेडे असले, तरी त्यांच्यापाशीच ज्ञान असणे, तेच समाजाला सुखाचा ईश्वरी मार्ग दाखवत असणे.
पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचा रामायणासारखे ग्रंथ आणि संतचरित्रे यांचा गाढा अभ्यास आहे. महाराजांना गेल्या काही वर्षांपासून ईश्वराकडून सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञानही मिळत आहे.
साधकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणार्या शंकांचे निरसन करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार्या सर्वशक्तीमान गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.
साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.