सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

गुरूंच्या आशीर्वादाचे फलित !

सर्व ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे.

रत्नागिरी येथील कै. श्रीकांत पांडुरंग भिडे (वय ६५ वर्षे) यांच्या मित्राने तीर्थक्षेत्री जाऊन केलेले पिंडदान योग्यरित्या झाल्याचे त्यांच्या मुलाला जाणवणे

मी प्रतिवर्षी वडिलांच्या निधनाच्या तिथीला श्राद्धविधी करतो. वडिलांच्या मित्राने त्यांच्यासाठी पिंडदान केल्यावर त्यांचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने ‘मित्राने केलेले पिंडदान वडिलांपर्यंत पोचले’, असे मला वाटले. त्या संदर्भातील अनुभूती पुढे दिली आहे.

सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !

सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.

सनातन संस्थेचे ग्रंथ सर्व स्तरांवरील जिज्ञासूंसाठी उपयुक्त !

‘सनातन संस्थेच्या ग्रंथांमध्ये अध्यात्म, धर्म, विविध साधनामार्ग, देवता यांसारख्या विविध विषयांवरील ज्ञान अंतर्भूत आहे. हे ज्ञान सध्याच्या वैज्ञानिक परिभाषेत दिलेले असल्यामुळे बुद्धीने अध्यात्म जाणून घेणार्‍या जिज्ञासूंना आवश्यक असे आहे.

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

संपूर्ण मानवजातीला काही वर्षांपूर्वीच भावी भीषण आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे द्रष्टेपण !

१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले काव्यसंग्रहाचे ग्रंथ वाचल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

कविता वाचतांना परात्पर गुरु डॉक्टरांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावरील श्रद्धा अन् भक्ती, परात्पर गुरुदेवांचे विचार, साधकांविषयी असलेली प्रीती, साधकांचे निरीक्षण, सगळ्यांकडून शिकण्याची वृत्ती, व्यापकता इत्यादी ईश्वरी गुण मला अनुभवायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक ग्रंथलिखाणाच्या कार्यामागील व्यापक दृष्टीकोन !

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’

हिंदु राष्ट्र स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा.