जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पूरग्रस्त गावांना भेट ! 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पूरग्रस्त गावांना भेट ! 

माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही अतीवृष्टी अन् पूर यांनी गंभीरपणे बाधित गावे असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष या गावांना भेट देऊन हानीची पहाणी केली.

अहिल्यानगरमध्ये अतीवृष्टीमुळे २८३ तलाव, बंधारे फुटले !

अहिल्यानगरमध्ये अतीवृष्टीमुळे २८३ तलाव, बंधारे फुटले !

येथे १४ सप्टेंबरपासून अतीवृष्टीमुळे १२ तालुक्यांत शेतपिकांसह, वीज, रस्ते आणि बंधारे यांची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेड तालुक्यांतील २८३ तलाव, बंधारे फुटल्याचे पहाणीतून समोर आले आहे.

पूरग्रस्तांसाठी नृसिंह सरस्वती देवस्थानाकडून ५ लाख रुपयांचा धनादेश !

पूरग्रस्तांसाठी नृसिंह सरस्वती देवस्थानाकडून ५ लाख रुपयांचा धनादेश !

मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी नृसिंह सरस्वती देवस्थान, नृसिंहवाडी यांच्याकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील पिकांचा पंचनामा पूर्ण !

सांगली जिल्ह्यातील पिकांचा पंचनामा पूर्ण !

जिल्ह्यात २६ आणि २७ सप्टेंबर या दिवशी दिवसभर झालेल्या अतीवृष्टीमुळ २९१ गावांतील ५१ सहस्र ३८७ हेक्टर शेती बाधित झाली, तर ९६ सहस्र १८६ शेतकरी प्रभावित झाले. कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव या दुष्काळी तालुक्यांना

शरद पवार यांच्याकडून शेतकर्‍यांना साहाय्य करण्याविषयी सरकारला सूचना 

शरद पवार यांच्याकडून शेतकर्‍यांना साहाय्य करण्याविषयी सरकारला सूचना 

राज्यातील पूरग्रस्तांना साहाय्य करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती !

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती !

मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे, जायकवाडी धरणाचे पाणी

महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे ४१ सहस्र नागरिकांचा निवारा केंद्रांमध्ये आश्रय !

महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे ४१ सहस्र नागरिकांचा निवारा केंद्रांमध्ये आश्रय !

अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्ह्यांतील ४१ सहस्र ६७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे माणगंगा नदीला पूर !

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे माणगंगा नदीला पूर !

जिल्ह्यातील ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे; मात्र बहुतांश पिके वाया गेल्याची चिन्हे आहेत.

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात अतीवृष्टी आणि पूर यांमुळे पिके, जनावरे, घरे, व्यावसायिक यांची हानी झाली. पूरग्रस्तांनी धीर धरावा, राज्यशासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  

अद्यापही बचावकार्य चालू, मंत्री करणार राज्यातील पूरस्थितीची पहाणी ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अद्यापही बचावकार्य चालू, मंत्री करणार राज्यातील पूरस्थितीची पहाणी ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पूरग्रस्त भागांतून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत ९७५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.