येरवडा (पुणे) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मिळणार पंचगव्य उत्पादने आणि गोआधारित शेतीचे धडे !

कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश !

हवामान पालटामुळे भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार !

हवामान पालटामुळे अतीवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघाता यांसारख्या घटना घडू शकतात. यासह भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होण्याची, तसेच उत्पादन अल्प होण्याची शक्यता आहे.

अज्ञातांनी कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील महावितरणचे कार्यालय पेटवले !

महावितरणच्या वीजनिर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. वीजनिर्मिती आस्थापनेत मंत्र्यांचे लागेबांधे आहेत.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

१६.१२.२०२१ या दिवशी आणंद, गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. त्या भाषणावरून बनवलेल्या लेखाच्या या शेवटच्या भागात आचार्य देवव्रत आणि त्यांचे सहकारी यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी केलेले कार्य पाहूया !

वाईन हे मद्य नाही, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चहा-पाण्याऐवजी वाईन द्या !

आघाडी सरकारमधील प्रतिदिन एक मंत्री ‘वाईन हे मद्य नाही’, असे वक्तव्य करत आहे. असे असेल, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने सर्वांना चहा-पाण्याविना वाईनच द्यावी. या सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असेल,…

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली, तसेच जिवामृताच्या वापरामुळे नापीक भूमीतही भरपूर उत्पन्न कसे आले’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये दिले जात आहे गायीच्या शेणापासून गोवर्‍या बनवण्याचे प्रशिक्षण !

गोवर्‍या बनवण्याच्या प्रशिक्षणामध्ये गायीच्या शेणाचा वापर करण्यात येत आहे. या गोवर्‍यांचा उपयोग हवन, पूजन आणि स्वयंपाकघरांमध्ये केला जाऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाकडून बाबरमाची (कराड) बाधितांना प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये !

तालुक्यातील बाबरमाची येथील रेल्वे बाधित क्षेत्राला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा !

गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !

महाराष्ट्रात ११ मासांत २ सहस्र ४९८ शेतकर्‍यांची आत्महत्या !

कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.