ठाणे येथील महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्‍या नावाखाली विद्यार्थ्‍यांना काठीने मारहाण !

या वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांची इतकी दहशत आहे, की कनिष्‍ठ विद्यार्थी त्‍यांना घाबरून करियर उद़्‍ध्‍वस्‍त होईल या भीतीने तक्रार करण्‍यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.

‘सेक्‍युलर’ (निधर्मी) शब्‍दाच्‍या आड शिक्षणाचे इस्‍लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, ‘तरुण हिंदू’, झारखंड

‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्‍याला मोडून काढण्‍यासाठी स्‍वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्‍या प्रोत्‍साहनाने देशातील शिक्षणव्‍यवस्‍थेच्‍या इस्‍लामीकरणाला आरंभ झाला.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार ! – पंतप्रधान मोदी 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार असून जे लोक स्वार्थासाठी भाषेच्या नावाखाली राजकारण करत आहेत, त्यांना त्यांचे दुकान बंद करावे लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

गोवा विद्यापिठात विद्या‘लया’स जात आहे का ?

गोवा विद्यापिठाचा घसरता दर्जा ही पुष्‍कळ चिंतेची आणि चिंतनीय गोष्‍ट आहे. कुणावरही दोषारोप न करता किंवा दायित्‍व न ढकलता या कारणांची साकल्‍याने मीमांसा होणे आवश्‍यक आहे.

सहस्रो शिक्षकांच्‍या दुबार नोंदणीवर कार्यवाही करणार !

राज्‍यामध्‍ये २०२२-२३ पासून सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची आधार वैधतेसह माहिती ‘युडायस प्‍लस प्रणाली’मध्‍ये भरण्‍याची कार्यवाही महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्‍या वतीने चालू आहे.

आधार नोंदणी केल्यास राज्यातील २०-२५ टक्के विद्यार्थी बोगस आढळतील ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मागील काही काळापासून आपण राज्यातील शाळांची पटपडताळणी करत आहोत; मात्र ती पूर्ण होऊ शकलेली नाही. पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होऊ शकलेली नाही.

शिक्षणावरील गुंतवणुकीच्या तुलनेत सामाजिक परतावा येत नाही ! – देवेंद्र फडणवीस

शिक्षणातून सामाजिक उपयोगता मिळण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीऐवजी भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली आणणे आवश्यक आहे !

राज्‍यातील शिक्षकांची रिक्‍त पदे ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत भरण्‍यात येतील ! – शिक्षणमंत्री

केसरकर पुढे म्‍हणाले, ‘‘पवित्र प्रणालीपूर्वी पूर्वानुमती न घेता शिक्षकभरती केलेल्‍याची माहिती दिली जाईल. अधिकारी दोषी आढळल्‍यास कारवाई होईल.’’

आमदार डॉ. राजन साळवी यांनी विधिमंडळात औचित्याच्या मुद्याद्वारे मांडली भूमिका

रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदल्या) झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७०० पदे रिक्त झाली असून अपूर्ण शिक्षकांच्या संख्येमुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत.

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला ! – युनेस्को

स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !