अनुनय आणि द्वेष !

अनुनय आणि द्वेष !

कोरोनाच्या हाहा:कारावरून लांगूलचालनाचे गलिच्छ राजकारण हे आता जगजाहीर झाले आहे. कोरोनाचे निमित्त करून हिंदुद्वेषाने नि राष्ट्रद्रोही विचारांनी माखलेले हे सर्व राजकारण आता विविध राज्य सरकारे त्यांच्या कोरोना लसींच्या माध्यमातून पुढे रेटत असल्याचे चित्र आहे.

खलिस्तानी वळवळ ठेचा !

खलिस्तानी वळवळ ठेचा !

देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर विदेशातून खलिस्तानी कारवाया करणार्‍यांनाही वचक बसवण्यास सोपे जाईल. हिंदु राष्ट्रामुळे अनेक समस्या सोडवता येणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता हिंदूंसह राष्ट्रभक्त शिखांनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्यावे !

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !

समुपदेशनाच्या पुढे !

समुपदेशनाच्या पुढे !

संपूर्ण देशभरातच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे; पण गोवा राज्याने त्यासंदर्भात कृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. आता समुपदेशन रहित झाले असले, तरी अन्य अनेक मार्गांनी विवाहसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.

पौष्टिकतेची ऐशीतैशी !

पौष्टिकतेची ऐशीतैशी !

‘नेस्ले’चे ‘६० टक्के अन्नपदार्थ आणि पेय आरोग्यासाठी पौष्टिक नाहीत’, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आस्थापनानेही सांगितले की, ‘कितीही सुधारणा केल्या, तरी काही अन्नपदार्थ कधीही आरोग्यासाठी हितकारक होऊ शकत नाहीत.’

नाईट लाईफ !

नाईट लाईफ !

मुंबईतील रात्रीचे जीवन अनेकांना रोजगार देत असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते; मात्र एकंदर स्थिती पहाता देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे महत्त्वाचे कि रोजगार ?

दुर्लक्ष‘द्वीप’ !

दुर्लक्ष‘द्वीप’ !

अरबी समुद्रात केरळच्या जवळ असलेला केंद्रशासित प्रदेश ‘लक्षद्वीप’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. येथील नूतन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी ४ अधिनियम जारी केले असून संमतीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहेत.

आतंकवाद्याची संमती !

आतंकवाद्याची संमती !

जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

केवळ ९० दिवस !

केवळ ९० दिवस !

उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…