वीरपत्नीचे स्वागत !

वीरपत्नीचे स्वागत !

दीड-दोन वर्षांपूर्वी हुतात्मा मेजर धौंडियाल यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणल्यावर डोक्यावर पदर घेतलेल्या निकिता कौल यांनी अश्रू न ढाळता, पतीला कडक ‘सॅल्यूट’ ठोकला आणि ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे’ असे सांगत जणू पतीशी एकरूप होण्यासाठी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !

पाकचे वस्त्रहरण !

पाकचे वस्त्रहरण !

जेव्हा आपण इतरांवर आरोप करतो, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात’, हा साधा नियम पाकिस्तानला कळला नाही आणि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर चांगलीच नाचक्की झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार परिषदेचे आयोजन केले होते.

सामाजिक माध्यमांची मालकी !

सामाजिक माध्यमांची मालकी !

सामाजिक माध्यमे म्हणजे आजच्या काळात वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात या सामाजिक प्रसारमाध्यमांचा पुष्कळ लाभ होत असला, तरी तितक्याच प्रमाणात त्यांचा अपवापरही होत आहे.

बेलारूस आणि भारत !

बेलारूस आणि भारत !

रोमन या २६ वर्षीय पत्रकाराने गतवर्षी झालेल्या बेलारूस येथील राष्ट्रीय निवडणुकीच्या कालावधीत तेथील हुकूमशाहच्या विरोधात जनचळवळ उभारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गतवर्षीच्या शेवटी बेलारूस सरकारकडून त्याला ‘आतंकवादी’ म्हणून घोषितही करण्यात आले होते.

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेदाचा सन्मान !

आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अ‍ॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

पुन्हा इंद्रप्रस्थ !

पुन्हा इंद्रप्रस्थ !

‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केला आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत.

एकीचे बळ आणि फळ !

एकीचे बळ आणि फळ !

इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ?

‘नाटक’कार ममता !

‘नाटक’कार ममता !

‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’, असे म्हणतात. अगदी याचप्रमाणे पंतप्रधानांवर टीका करून तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही, तर त्या ममताबानो कसल्या ?