शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !

सीमाभागातील मराठी जनांना न्याय कधी ?

सीमाभागातील मराठी जनांना न्याय कधी ?

तत्कालीन केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मराठी भाषिक ६५ वर्षांपासून त्यांच्या या अधिकारासाठी लढत असून अजूनही ते न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत. केंद्रशासनानेच पुढाकार घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.

सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !

सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !

विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागेल, यासाठी सारस्वतांकडून विशेष प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. वास्तविक वाचन संस्कृती वाढवण्याचे दायित्व साहित्यिक आणि लेखक यांच्यावर नाही का ? अशा गोष्टींवरही संमेलनात ऊहापोह होणे अत्यावश्यक आहे.

निवडणूक आयोग सक्रीय कधी होणार ?

निवडणूक आयोग सक्रीय कधी होणार ?

स्वायत्त अधिकार असलेल्या निवडणूक आयोगाने एकदा स्वत:ची भूमिका निश्चित करावी ? वाघ होऊन डरकाळी फोडावी कि वाघाची मावशी होऊन दुर्लक्ष करावे, हे त्यांच्याच हातात आहे.

‘सरदार उधम’ यांचा अवमान !

‘सरदार उधम’ यांचा अवमान !

‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते !

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे !

दिवाळीपूर्वीची स्वच्छता !

दिवाळीपूर्वीची स्वच्छता !

राष्ट्रपती भवनातील थोडीथोडकी नव्हे, तर ४० लाख रुपयांची धारिकांची रद्दी विकण्यात आली आहे. जवळजवळ पावणे चौदा लाख धारिका या वेळी हटवण्यात आल्या आणि त्यामुळे ८ लाख ६ चौरस फूट जागा रिकामी झाली. ‘ही जागा ४ राष्ट्रपती भवन उभी राहू शकतील एवढी मोठी आहे’, असे म्हटले जात आहे.

‘फेसबूक’च्या काल्पनिक जगाची भयावहता !

‘फेसबूक’च्या काल्पनिक जगाची भयावहता !

‘फेसबूक’ या आस्थापनाने ‘मेटा’ हे नाव आता धारण केले आहे. केवळ पैशांसाठी ग्राहक वाढतात म्हणून द्वेषपूर्ण टीका, भांडणे लावणे, हिंदुद्वेष आदी गोष्टी फेसबूकवर चालू दिल्या जात असल्यामुळे फेसबूकची जगात अपकीर्तीही होत आहे. त्यामुळे नाव पालटण्यामागे काही धोरणे पालटणे, प्रतिमा सुधारणे हा फेसबूकचा उद्देश आहे.

गोव्यातील राजकीय पर्यटन !

गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

चीनविरुद्ध बहिष्कारास्र !

चीनविरुद्ध बहिष्कारास्र !

आर्थिक नाडी ही कोणताही देश, संघटना अथवा व्यक्ती यांची दुखरी नस आहे. ही नस भारतियांना सापडली आहे. ही नस दाबून चीनला पुरते गुदमरवून टाकण्याची संधी भारताकडे आहे. ही संधी साध्य करावी, ही अपेक्षा !