राष्ट्ररक्षणासाठी श्री गणेशाला बळ मागा !

राष्ट्ररक्षणासाठी श्री गणेशाला बळ मागा !

आज श्री गणेशचतुर्थी ! गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेल्या सर्वच गणेशभक्तांना ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जल्लोष कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता मोठ्या प्रमाणात करता येणार आहे ! गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटवले गेल्याने गणेशभक्तांना परत एकदा पूर्वीप्रमाणे उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

दारूबंदीचा प्रश्न !

दारूबंदीचा प्रश्न !

आज वारकरी संप्रदाय किंवा अन्य काही आध्यात्मिक संघटनांचे कार्य यांमुळे कितीतरी जणांची दारू सुटल्याची उदाहरणे समाजात आढळतात. यावरून निर्व्यसनी समाजाच्या निर्मितीसाठी साधना आणि धर्मशिक्षण यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येईल !

प्रार्थनास्थळ जिहाद !

प्रार्थनास्थळ जिहाद !

वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

देशवासियांमध्ये जागृती !

देशवासियांमध्ये जागृती !

‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत ?’ असा प्रश्न त्यांनी एकदा उपस्थित केला होता ! त्यांना शुभेच्छा !

आर्थिक महासत्तेचे अपयश !

आर्थिक महासत्तेचे अपयश !

गोळीबार, लूटमार आणि जाळपोळ यांचा सामना करण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून भरती होणारे नव्हे, तर सक्षम अन् समर्थ असे पोलीसदल उभारायला हवे. तरच गुन्हेगारी न्यून होऊन अमेरिकेचे जागतिक महासत्तेचे पद अबाधित राहील, अन्यथा पोलीस विभागाप्रमाणे राष्ट्रालाही उतरती कळा लागेल !

पोलिसांचे अफझलप्रेम !

पोलिसांचे अफझलप्रेम !

अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्‍या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.

अल्पवयीन गुन्हेगार !

अल्पवयीन गुन्हेगार !

मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी नीतीमत्तेचे संस्कार साधनेने दृढ होतात. ‘धर्मनिष्ठ प्रजा’ हेच आदर्श राष्ट्राच्या निर्मितीचे मूळ मानले गेले आहे. त्यामुळे गुन्हे आणि मुले यांसारख्या संवेदनशील विषयांसाठी धर्मशिक्षण हाच अंतिम उपाय आहे !

मराठीचे मरण !

मराठीचे मरण !

धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्‍यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’

‘जंक फूड’ !

‘जंक फूड’ !

‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.