धर्म आणि विज्ञान !

धर्म आणि विज्ञान !

‘धर्म’ हा विज्ञान किंवा आजचे आधुनिक शास्त्र यांचा वैरी नाही. शास्त्र ज्या समस्या निर्माण करते, जे जंजाळ निर्मिते, त्याची पूर्तता ‘धर्म’ करतो. ‘धर्म’ हा विज्ञान किंवा आधुनिक शास्त्रांचा पूरक आहे. ‘धर्म’ विज्ञानाच्या टप्प्यापलीकडील गोष्टींचे विवेचन करतो; म्हणून विज्ञानाने धर्मसिद्धांतांना साहाय्य केले पाहिजे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी अविरत प्रयत्न करणे आवश्यक ! – पू. राजूदासजी महाराज, महंत, हनुमानगढी, अयोध्या

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी अविरत प्रयत्न करणे आवश्यक ! – पू. राजूदासजी महाराज, महंत, हनुमानगढी, अयोध्या

हिंदु राष्ट्र नसेल, तर सनातन धर्मही सुरक्षित रहाणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी हिदु राष्ट्राची जोरदार मागणी केली पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अयोध्या येथील हनुमानगढीचे महंत पू. राजूदासजी महाराज यांनी केले.

आजच्या विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता आहे का ?

आजच्या विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता आहे का ?

‘सध्याच्या काळाला वा युगाला ‘विज्ञानयुग’ म्हटले जाते, हे योग्य आहे का ?’, याचा आधी नीट विचार केला पाहिजे; कारण सध्या विज्ञानाच्या नावाखाली चंगळवाद वाढवला जात आहे…

(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन

(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन

मंदिर पाडून मशीद बांधली, हे उदयनिधी यांना चालते का ? हे त्यांनी सांगायला हवे ! जर चालत नसेल, तर देशातील साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या रिकामी करण्यास ते सांगतील का ?

जगाचे सार धर्म असणे

जगाचे सार धर्म असणे

धर्मापासून संपत्ती प्राप्त होते. धर्मापासून सुख निर्माण होते. धर्माने सर्वकाही प्राप्त होते. धर्म हे सर्व जगाचे सार आहे.

Importance Of HinduDharma : शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक भारतात : हरिद्वारमध्ये स्वीकारणार सनातन धर्म !

Importance Of HinduDharma : शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक भारतात : हरिद्वारमध्ये स्वीकारणार सनातन धर्म !

काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्‍या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.

अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग  धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.

सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

व्यक्तीगत, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे; परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या व्यापक शिकवणीत आहे.

काँग्रेसचे डोके आतातरी ठिकाणावर येईल का ?

काँग्रेसचे डोके आतातरी ठिकाणावर येईल का ?

सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला. 

धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्‍या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.