अध्यात्माचे प्रहरी म्हणून कार्य करण्याची आवश्यकता ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

अध्यात्माचे प्रहरी म्हणून कार्य करण्याची आवश्यकता ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीच्या १९ व्या वार्षिक अधिवेशनास भावपूर्ण वातावरणात ‘अधवूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात प्रारंभ ! कोल्हापूर – समाज आणि व्यक्तीसाठी केवळ बाह्य विकास पुरेसा नसून आंतरिक विकासही अत्यावश्यक आहे. ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’चा केंद्रबिंदू समाजाला सुसंस्कारित करणे असा आहे. आज समाज ज्या दिशेने चालला आहे, ते … Read more

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.

अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्‍वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्‍वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करणे आवश्‍यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करणे आवश्‍यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

तमिळनाडूतील द्रवीड मुन्‍नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्‍टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. त्‍यांचे वक्‍तव्‍य हे हिंदु धर्मियांच्‍या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ‘हेट स्‍पीच’ होते.

सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

नको राग नको कुणाचा हेवा । शिकायचे अध्‍यात्‍म हाच ठेवा ॥ सनातनची कीर्ती जगी करूया । हेचि दान आम्‍हा देगा देवा ॥

स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

 २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध

स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध

‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्‍वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्‍या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.

ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

‘उपनिषदांप्रमाणे ईश्‍वर या शब्‍दाने कोणत्‍याही मानवी आकृतीचा बोध होत नसून ‘ईश (सत्ता) म्‍हणजे अशी एक शक्‍ती की, जी सर्व चराचरांना व्‍यापून आहे आणि जिच्‍यामुळे जिवांमध्‍ये जिवंतपणा दिसतो.’

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.