परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !
रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी
रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी
गीतेच्या उपदेशाचे महत्त्व अखिल मानवजातीसाठी आहे; कारण गीतेने जगण्याची कला शिकवली आहे. गीता आम्हाला जगायला शिकवते. आत्म्याचे एकतत्त्व गीताशास्त्रात सांगितले आहे आणि ते सर्वांनी जाणून घेणे योग्य आहे
गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे. जे ज्ञान आणि ईश्वरप्राप्तीची जी जी साधने उपनिषदांनी सांगितली आहेत, ती अत्यंत सुलभतेने भगवान श्रीकृष्णाने सरळ अंतःकरणाच्या साधकांना साररूपात उपलब्ध करून दिली आहेत
१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.