‘बच्चन पांडे’ फिल्म के ‘होली पे गोली’ वाक्य द्वारा हिन्दू धर्म का अनादर ! हिन्दुओं का विरोध !

ऐसी फिल्मों का बहिष्कार करना चाहिए !

होळीविषयी आक्षेपार्ह वाक्य असल्याने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला सामाजिक माध्यमांतून विरोध !

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य पडद्यावर दिसते. हे वाक्य हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य असल्याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह अन्यांवर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश !

चित्रपटातील समाजविघातक दृश्यांना कात्री लावण्याचे काम चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे आहे. हे मंडळ त्याचे दायित्व योग्यरित्या पार पाडत नसल्यामुळे न्यायालयात अशी प्रकरणे नेऊन लोकांना आवाज उठवावा लागतो, हे संतापजनक !

‘नाय वरन भात लोन्चा…’ चित्रपटाच्या विरोधातील याचिकेचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला !

आधीच समाजामध्ये बलात्काराच्या घटना वाढत असतांना अशा चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढण्याचा धोका आहे. अल्पवयीन मुलांना अश्लील आणि हिंसक कृत्ये करतांना दाखवणे, हे समाजासाठी हानीकारक आहे.

लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !

सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकर यांनी मराठीजनांची क्षमा मागावी !

महिला आणि बाल लैंगिक दृश्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी, समाजमनावर विपरीत परिणाम करणार्‍या अश्लाघ्य चित्रपटांना अनुमती मिळणे निषेधार्ह !

कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते आणि उद्योजक, कर्नाटक

हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते.

हिंदी चित्रपट ‘अतरंगी रे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन

हिंदी चित्रपटांमध्ये आणि मुसलमान अभिनेत्यांनी हिंदु अभिनेत्रींशी विवाह केल्याच्या घटनांमुळेच देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. ‘लव्ह जिहाद’ला रोखायचे असेल, तर प्रथम हिंदी चित्रपटसृष्टीवर चाप बसवणे आवश्यक आहे !

… तर संपूर्ण भारतात पडसाद उमटतील ! – श्यामसिंह ठाकूर, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नामकरण करून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा अवमान केल्याचे प्रकरण 

जागृत हिंदूंचा रेटा !

इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !