अमेरिका-युरोप येथे वाढली आयोडिन औषधांची मागणी
अणूबाँबमुळे होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.
अणूबाँबमुळे होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.
देहलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे ही घटना दर्शक आहे ! याविषयी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा !
अरब देश हळूहळू इस्लामी नियम नाकारत आहेत; मात्र बिगर अरबी देश उदाहरणार्थ भारत इस्लामी नियम त्वरित स्वीकारत आहेत’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केली आहे.
गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारकच होय !
भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
देहलीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून श्रीकृष्ण आणि सुदामा यांचा अश्लाघ्य अवमान !
त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण
देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.
खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !