नांदेड येथे गोरक्षकांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण !

नांदेडमधील या पोलिसांच्या विरोधात सर्वत्रच्या गोरक्षकांनी वेळीच संघटित होऊन आवाज उठवावा !
महाराष्ट्रातील तालिबानी पोलीस !

शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथे गोरक्षकांनी धर्मांधाच्‍या कह्यातील १५ गोवंशियांचे प्राण वाचवले !

जे गोरक्षकांना जमते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !

अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?

गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्‍यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.

१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

गोरक्षकांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ जुन्नर (जिल्हा पुणे) येथे निषेध मोर्चा

येथे भरवस्तीत जमावाने गोरक्षकांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी निषेध मोर्चा काढण्यात आला, तसेच शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

गोरक्षक सागर श्रीखंडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी वाचवले गायीचे प्राण !

राष्ट्रीय महामार्गावरील आरोरा आस्थापनाच्या शेजारी एका गायीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने तिचा पाय मोडला, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी ‘समाधी मठा’च्या गोरक्षक विभागाचे श्री. सागर श्रीखंडे यांना कळवली.

वरवंड (पुणे) येथे गोरक्षकांनी वाचवले १६ गोवंशियांचे प्राण !

कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते !

सावदा (जिल्हा जळगाव) येथे भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र भारंबे यांच्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

लव्ह जिहाद असो, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असो कि गोरक्षकांवरील आक्रमण असो, हे रोखण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आग्रही रहा !