वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले ५० गोवंशियांचे प्राण !

कित्येकदा गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात हाणामारी अथवा चकमक होऊन गोरक्षकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही झाल्यासच या समस्या सुटतील.

वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले १३ गोवंशियांचे प्राण !

‘अनेकदा गोरक्षकच गोवंशियांचे प्राण कसे काय वाचवतात ? याचा विचार पोलिसांनी करायला हवा’, असेच गोप्रेमींना वाटते !

कोंढव्यातील (पुणे) अवैधपणे गोमांस विकणार्‍या दुकानांवर कारवाई करून गोहत्या बंद कराव्यात ! – गोरक्षकांचे पोलिसांना निवेदन

कोंढव्यात गेल्या २ मासांपासून गोमांस विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, दौंड या ग्रामीण भागांत गायी आणि बैल यांची कत्तल केली जाते आणि पुण्यातील कोंढवा सारख्या मुसलमानबहुल भागांतील दुकानांत गोमांस मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे,…

गुरुग्राम येथे गोतस्करांनी धावत्या गाडीतून रस्त्यावर फेकल्या गायी !

गायींना धावत्या गाडीतून अमानुषपणे रस्त्यावर फेकणार्‍या गोतस्करांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायद्यात पालट करावा, असेच गोप्रेमींना वाटते !

सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

पिंपरी (पुणे) शहरामध्ये गत ५ वर्षांत गोहत्येच्या ६४ गुन्ह्यांची नोंद !

पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गेल्या ५ वर्षांमध्ये गायींची चोरी, हत्या आणि गोवंश मांस विक्री या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या संदर्भातील ६४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पुणे येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ६ गोवंशियांना कत्तलीपासून मिळाले जीवनदान !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही गोवंशाच्या तस्करीच्या घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद !

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

९०० किलो गोवंशियांच्‍या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्‍हा नोंद !

पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर दौड तालुक्‍यातील स्‍वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्‍लास्‍टिक ड्रममध्‍ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

सोलापूर आणि इंदापूर येथे पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका !

सोलापूर आणि इंदापूर भागात वाढत्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ‘गोरक्षा दल महाराष्ट्र राज्य’च्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई चालू केली आहे.