वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले ५० गोवंशियांचे प्राण !
कित्येकदा गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात हाणामारी अथवा चकमक होऊन गोरक्षकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही झाल्यासच या समस्या सुटतील.