वसई-विरार महानगरपालिकेकडून ३ अवैध मांस विक्रेत्यांची अनुज्ञप्ती रहित !
हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !
हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !
विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी १५ गायींपासून चालू झालेले गोरक्षणाचे कार्य आज ४०० गायींपर्यंत पोचले आहे. ‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य आहे’, असे ते म्हणतात.
अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !
पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली
मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
कंटेनरमध्ये गोवंश आहे, हे स्वतः न पहाणार्या आणि गोप्रेमींचा मागणीनंतरही कंटेनर उघडण्यास नकार देणार्या पोलिसांचे कसायांशी लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण करावे !
नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।
गोभक्तांनो, राजकीय पक्षांच्या मागे लागू नका. त्यांना आपल्या मागे लागू द्या. जो ‘गोरक्षणाविषयी केवळ बोलतो, गोरक्षणाचा कायदा बनवू’, असे म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो पक्ष गोरक्षणाचे खरोखर काम करील आणि कायद्याचे पालन करील, त्याला पाठिंबा द्या.’
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २०.६.२०१९ या दिवशी झालेल्या सवत्स गोपूजनाच्या वेळी सनातनच्या साधिका सौ. ज्योती कांबळे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.