देशात होणारी गोहत्या रोखायला हवी ! – सर्व गोसंवर्धकांचा निर्धार

पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली

हिंदूंच्या मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा आणावा ! – विहिंपची केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांच्याकडे मागणी

मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

कुडाळ येथे गोवंशियांची अवैध वाहतूक संतप्त नागरिकांनी रोखली : ३ धर्मांधांना १ दिवसाची पोलीस कोठडी

कंटेनरमध्ये गोवंश आहे, हे स्वतः न पहाणार्‍या आणि गोप्रेमींचा मागणीनंतरही कंटेनर उघडण्यास नकार देणार्‍या पोलिसांचे कसायांशी लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण करावे !

गोपालन अन् गोसंवर्धन करून राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।

नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।

गोरक्षणाचे महत्त्व !

गोभक्तांनो, राजकीय पक्षांच्या मागे लागू नका. त्यांना आपल्या मागे लागू द्या. जो ‘गोरक्षणाविषयी केवळ बोलतो, गोरक्षणाचा कायदा बनवू’, असे म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो पक्ष गोरक्षणाचे खरोखर काम करील आणि कायद्याचे पालन करील, त्याला पाठिंबा द्या.’

सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका सौ. ज्योती कांबळे यांना सवत्स गोपूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २०.६.२०१९ या दिवशी झालेल्या सवत्स गोपूजनाच्या वेळी सनातनच्या साधिका सौ. ज्योती कांबळे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून पुणे येथे वसुबारस आणि दिवाळी यांनिमित्त ‘गोमय दिवाळी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदे’चे आयोजन !

‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समुहाच्या माध्यमातून पुणे येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत मिळवली !

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समितीने घेतलेली गरुडभरारी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.

अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले ठाणे पोलिसांच्या स्वाधीन !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.