बारामती येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या २९ गोवंशांची सुटका, ५ धर्मांधांविरोधात तक्रार प्रविष्ट !

पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

महाबळेश्वर येथे गोरक्षकांमुळे १६ म्हशींचे प्राण वाचले !

‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.

कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याचा उपयोग नाही ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या कायद्याची कार्यवाही न करणारे उत्तरदायी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

वसई-विरार महानगरपालिकेकडून ३ अवैध मांस विक्रेत्यांची अनुज्ञप्ती रहित !

हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित १४ नोव्हेंबर या दिवशी ‘मेळा गोभक्तांचा’ कार्यक्रम !

विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील ‘संत उद्धव बाबा गोरक्षण’ अंतर्गत गोपालक आणि उपनगराध्यक्ष पवन जैस्वाल यांच्याकडून गोसेवेचे कौतुकास्पद कार्य !

प्रारंभी १५ गायींपासून चालू झालेले गोरक्षणाचे कार्य आज ४०० गायींपर्यंत पोचले आहे. ‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य आहे’, असे ते म्हणतात.

गोवंशियांच्या हत्या आणि मांसविक्री यांच्या विरोधात वसई-विरार महापालिकेवर १२ नोव्हेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !

देशात होणारी गोहत्या रोखायला हवी ! – सर्व गोसंवर्धकांचा निर्धार

पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली

हिंदूंच्या मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा आणावा ! – विहिंपची केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांच्याकडे मागणी

मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !