…चौथा स्तंभ डळमळला !
भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !
भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !
देशातील बर्याच कारागृहांची हीच स्थिती आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या अनेक घटनांमधून जनतेला वाटते ! ‘तिहार’ या देशातील प्रमुख कारागृहातील ही स्थिती देशासाठी धोकादायकच म्हणावी लागेल !
घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !
कायदे होतात, ते प्रभावी होण्यासाठी त्यात सुधारणाही होतात; मात्र त्याचा प्रभावी वापर न झाल्यामुळे गुन्हे अल्प होत नाहीत. भारताच्या सर्वच यंत्रणांवर राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला हवा. या यंत्रणांनी कर्तव्यनिष्ठेने कारभार केल्यास सर्वच यंत्रणांचा कारभार हा जनताभिमुख होईल, हे निश्चित !
‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, अरेरावी करणे, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे…
म्हाडाची परीक्षा घेणार्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर प्रा.लि. कंपनी’चे अधिकारी प्रीतेश देशमुख आणि त्याचे दोन मित्र यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यासाठी आले असतांना पोलिसांनी त्यांना पकडले.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !
माजी सरन्यायाधिशांच्या या विधानातून ‘सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे’, असाच अर्थ निघतो. यातून भारत कोणत्या दिशेने चालला आहे, हे स्पष्ट होते ! ही स्थिती केवळ धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते, हे लक्षात घ्या !
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणार्या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार करणार्यांवर दादर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत; मात्र अद्याप अटक नाही.