(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ?

मागील १७ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील ५७ लाचखोर कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

मागील १७ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील ५७ लाचखोर कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे.

हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !

हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !

असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

वाहनचालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ !

वाहनचालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील कार्यालयावर ‘ईडी’ची धाड !

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील कार्यालयावर ‘ईडी’ची धाड !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.

भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !

भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून ९४० कोटी रुपयांची रामनगर साखर कारखान्याची भूमी हडपण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून ९४० कोटी रुपयांची रामनगर साखर कारखान्याची भूमी हडपण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या