सिंधुदुर्ग : देशाच्या फाळणीच्या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ दोडामार्ग येथे भाजपचा मूक मोर्चा

१४ ऑगस्ट या देशाच्या फाळणीच्या दिवशी सहस्रो नागरिक मृत्यूमुखी पडले. देशाच्या फाळणीच्या या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भाजपने दोडामार्ग शहरात मूक मोर्चा काढला.

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

स्‍वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्‍या हिंसक आणि तीव्र घटनांचे ते १५ दिवस… !

उद्या १५ ऑगस्‍ट ‘भारताचा स्‍वातंत्र्यदिन’ आहे. त्‍या निमित्ताने… १ ते १५ ऑगस्‍ट १९४७ या १५ दिवसांमध्‍ये स्‍वातंत्र्यपूर्व भारताच्‍या राजकारणात अनेक महत्त्वाच्‍या घडामोडी घडल्‍या. त्‍यांचे भारताच्‍या पुढील भविष्‍यावर अत्‍यंत दूरगामी परिणाम झाले. १ ऑगस्‍ट या दिवशी भारताच्‍या इतिहासात घडलेल्‍या महत्त्वाच्‍या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्‍वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह … Read more

(म्हणे) ‘मणीपूरचा विषय हा भारतापुरता राहिला नसून जागतिक पटलावर पोचला !’ – अधीर रंजन चौधरी

मणीपूरच्या सूत्रावरून जागतिक स्तरावर भारतविरोधी कथानक रचले जात असून काँग्रेस पक्षही त्याचाच भाग आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘मणीपूर जळत असतांना पंतप्रधानांनी विनोद करत केलेले भाषण अयोग्य !’ – राहुल गांधी

अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

भारत आणि लोकसभा मणीपूर येथील माता-भगिनींच्या समवेत आहे !

‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणार्‍यांच्या साहाय्यासाठी हेच लोक गेले होते. भारताच्या मुख्य भूमीला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ तोडण्यात येण्याच्या मागणीला याच काँग्रेसने समर्थन दिले होते.

काँग्रेस-चिनी भाई भाई !

स्‍वदेशातील माहिती शत्रूराष्‍ट्राला पुरवणे काय किंवा पैसे घेऊन शत्रूराष्‍ट्राची धोरणे स्‍वदेशात राबवणे काय, हा विश्‍वासघात असतो. असा विश्‍वासघात काँग्रेस नेहमीच करत आली आहे. भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची ही प्रवृत्ती पुन्‍हा एकदा समोर आणली.

(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !

वर्ष १९८० मधील मोरादाबाद दंगलींचा अहवाल ४३ वर्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेत सादर !

मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !