मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती १ मासात अहवाल सादर करणार आहे.

भारताचे विभाजन करण्याचे षडयंत्र रचणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात राहुल गांधी भारताला एकत्र जोडतील का ?

भारताचे विभाजन करण्याचे षडयंत्र रचणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात राहुल गांधी भारताला एकत्र जोडतील का ?

कन्याकुमारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रकार सर्रास घडतात. ‘अशा स्थितीत कन्याकुमारीतील हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात काही बोलण्याचे धाडस राहुल गांधी करतील का ?’

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.

काँग्रेसने भारताची फाळणी केल्याने ‘भारत जोडो’ यात्रा पाकिस्तानातून चालू करावी !  

काँग्रेसने भारताची फाळणी केल्याने ‘भारत जोडो’ यात्रा पाकिस्तानातून चालू करावी !  

काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून  तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे.

गांधी घराण्यावरील निष्ठा संपुष्टात (?)

गांधी घराण्यावरील निष्ठा संपुष्टात (?)

काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल !

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे हिंदुत्वाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’चा भाग आहे ?

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे हिंदुत्वाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’चा भाग आहे ?

‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली.

हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे ‘जिहादी’ आक्रमण !

हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे ‘जिहादी’ आक्रमण !

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) नावाचे अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या भयावह अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली जाईल.

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद

राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !