संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा
संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’
संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’
मृत्यूपूर्वी वृत्रासुराने ‘तू वीट होशील’, असा इंद्राला शाप दिला. हीच वीट पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाखाली आहे. श्रीहरीने चंद्र राजाला जिथे दर्शन दिले, त्या ठिकाणाला ‘विष्णुपादतीर्थ’ असे नाव पडले.
या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून देश आणि धर्म यांविषयी चिंतन होऊन योग्य निर्णय घेतले जावेत, यासाठी आम्ही भगवान नारायणाला स्मरून आशीर्वाद देत आहोत, तसेच या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी सर्व संघटनांनाही आमचे आशीर्वाद आहेत.
गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो.
यामुळे प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे हिंदु धर्मस्थळांवरील वाढते अतिक्रमण थांबेल, अशी माहिती मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पू. (श्रीमती) सुमन नाईक या स्वत:साठी प्रार्थना न करता साधकांसाठी करतात. त्यावरून संतांची प्रार्थना कशी असते, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (१४.६.२०२४) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्य येथे दिले आहे.
सर्व शक्तीमान आणि सामर्थ्यवान अशा श्री गुरूंना काहीच अशक्य नसते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी श्री गुरु साधक आणि शिष्य यांच्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घेतात.
‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.
‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली.