गुरुदेवा तव चरणांशी आता मज एकरूप करवूनी घ्यावे ॥
श्रीसत्शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.
श्रीसत्शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.
‘आपण सांगितल्यामुळे समोरचा कृतीशील होतो’, असा अहंयुक्त विचार न्यून होऊन ‘देवच सर्वांकडून कृतीच्या स्तरावर सेवा करवून घेत आहे’, असा मनामध्ये भाव जागृत झाला.
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये . . .
आज पौष कृष्ण पक्ष षष्ठी या दिवशी चि. पद्मनाभ साळुंके याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.
वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.
मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्वस्त केले.
त्या कालावधीत रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग चालू झाला आहे’, हे मला नंतर समजले. त्याच दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील काही साधकांना सेवाकेंद्राच्या प्रांगणात आणि आकाशात २ गरुडांचे दर्शन झाले. हा एक दैवी संकेत होता’, असे मला वाटले.’
सत्संगासाठी सभागृहात आल्यावर मला आनंद जाणवत होता. डोळे बंद केल्यावर सर्वत्र गुलाबी रंग दिसत होता. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते अन् माझा भावही जागृत होत होता.
‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .