जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

पू. शेवडेगुरुजींच्या वाणीतील ब्राह्मतेजामुळे उपस्थितांना चैतन्यासह धर्माचे ज्ञान मिळत होते आणि क्षात्रतेजामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आलेल्या वाईट शक्ती दूर पळून गेल्या.

भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

पितृलोक असला पाहिजे. तेथे नित्य पितरांचे वास्तव्य असते. हे नित्य पितर विश्वाकडे नजर लावून बसलेले असतात. तेथून ते सज्जनांना साहाय्य आणि दुष्टांना शिक्षा करतात.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी यांच्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे !

वयोवृद्ध असूनही पू. शेवडेगुरुजी यांचे वक्तृत्व अमोघ आणि तेजस्वी असणे

भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

‘याच जन्मात पाप-पुण्याची फळे भोगावी लागतात का ?’ यातील पुढील लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

भारतीय तत्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पूर्वजन्म विचार !

पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष ‘सर्व काही वासुदेवच आहे’, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

भारतात मुसलमानांची संख्या पुष्कळ वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष मतांसाठी मुसलमानांची बाजू घेत आहेत. त्यांत काँग्रेस आघाडीवर आहे.

भारताचार्य पू.प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

२३ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘लहानपणापासून कीर्तने ऐकल्‍याने मनात राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होणे अन् वयाच्‍या १२ व्‍या वर्षापासून स्‍वतः कीर्तन ..

पू. मुरारीबापू यांच्‍या हस्‍ते भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे यांचा ‘व्‍यास पुरस्‍कारा’ने सन्‍मान !

येथील कैलास गुरुकुल, महुवा आश्रमात ‘तुलसी जयंती महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले होते. या निमित्ताने कथावाचक, संत-महंत आणि विद्वान, अभ्‍यासू मान्‍यवरांचे उद़्‍बोधन…

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

स्वप्नातील, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’

भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

मृत्यू म्हणजे देह आणि देही यांची फारकत ! हा जो देही, म्हणजे देहाचा धनी तो त्या देहाला टाकून जातो. हाच मृत्यू !