‘हिंदु’ ही राष्ट्र्रीयत्वाची व्याख्या !

‘हिंदु’ ही राष्ट्र्रीयत्वाची व्याख्या !

भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’, हेच हिंदूंचे राष्ट्र्रीयत्व आहे.

हिंदूंनो, धर्म-अधर्माच्या युद्धात संघटित रहा आणि धर्माच्या बाजूने सिद्ध रहा !

हिंदूंनो, धर्म-अधर्माच्या युद्धात संघटित रहा आणि धर्माच्या बाजूने सिद्ध रहा !

सध्या रशिया-युक्रेन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध चालू आहे. या युद्धाचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात केव्हा होईल, हे सांगता येत नाही.

छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा – सत्य काय? 

छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा – सत्य काय? 

सध्या मुद्दामहून एक गैरसमज पसरवला जात आहे, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांची हत्या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली; म्हणून ब्राह्मणांनी गुढी उभारणे चालू केले. त्यामुळे या दिवशी कुणीही नवीन वर्ष साजरे करू नये.’ अर्थात् या गैरसमजाचे जन्मदाते कोण आहेत ?, हे सांगणे सूज्ञास न लगे ! 

‘हिंदुत्व’ हेच राष्ट्र्रीयत्व आणि ‘भारतीय’ हा आमचा पत्ता !

‘हिंदुत्व’ हेच राष्ट्र्रीयत्व आणि ‘भारतीय’ हा आमचा पत्ता !

‘अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते.

जगाची भयावह स्थिती

जगाची भयावह स्थिती

अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यामुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे. 

हिंदूंच्या कत्तली करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान !

हिंदूंच्या कत्तली करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान !

‘क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धिंगाणा घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या घेण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला.

समाजाने देव आणि धर्म न मानणे, ही देशातील सरकारने निर्माण केलेली वृत्ती !

समाजाने देव आणि धर्म न मानणे, ही देशातील सरकारने निर्माण केलेली वृत्ती !

लोकशाहीमध्ये मते आणि बहुमत यांना महत्त्व असेल, तर डोळ्यांवर चामडे ओढून बसणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. ही स्थिती अशीच चालू राहिली, तर पुढे रहाणेही अशक्य होईल.’

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.

भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?

भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?

‘हुं हरिनो हरीचे मम रक्षक ए भरोसो जाए नहीं ।
जे हरी करसे ए मम हितणू णू निश्चय बदलाय नहीं ।।’

शंभूराजे, आम्हाला सामर्थ्य द्या !

शंभूराजे, आम्हाला सामर्थ्य द्या !

आम्ही हिंदु, परधर्माचे वा परधर्मियांचे वैरी नाही, द्वेष्टे नाही. पंथभेद, उपासनाभेद सहजीवनाच्या आड येण्याचे कारण काही नाही, असेच आम्ही मानतो; पण केवळ आम्ही हिंदु आहोत