‘हिंदु’ ही राष्ट्र्रीयत्वाची व्याख्या !
भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’, हेच हिंदूंचे राष्ट्र्रीयत्व आहे.
भारतातील हिंदु समाज हा एकजिनसी, एकभाषी, एकधर्मी, एकच परंपरा असणारा आणि एकच इतिहास असणारा आहे. त्यामुळे ‘हिंदुत्व’, हेच हिंदूंचे राष्ट्र्रीयत्व आहे.
सध्या रशिया-युक्रेन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध चालू आहे. या युद्धाचे रूपांतर तिसर्या महायुद्धात केव्हा होईल, हे सांगता येत नाही.
सध्या मुद्दामहून एक गैरसमज पसरवला जात आहे, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांची हत्या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली; म्हणून ब्राह्मणांनी गुढी उभारणे चालू केले. त्यामुळे या दिवशी कुणीही नवीन वर्ष साजरे करू नये.’ अर्थात् या गैरसमजाचे जन्मदाते कोण आहेत ?, हे सांगणे सूज्ञास न लगे !
‘अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते.
अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यामुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.
‘क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धिंगाणा घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या घेण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला.
लोकशाहीमध्ये मते आणि बहुमत यांना महत्त्व असेल, तर डोळ्यांवर चामडे ओढून बसणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. ही स्थिती अशीच चालू राहिली, तर पुढे रहाणेही अशक्य होईल.’
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.
‘हुं हरिनो हरीचे मम रक्षक ए भरोसो जाए नहीं ।
जे हरी करसे ए मम हितणू णू निश्चय बदलाय नहीं ।।’
आम्ही हिंदु, परधर्माचे वा परधर्मियांचे वैरी नाही, द्वेष्टे नाही. पंथभेद, उपासनाभेद सहजीवनाच्या आड येण्याचे कारण काही नाही, असेच आम्ही मानतो; पण केवळ आम्ही हिंदु आहोत