‘हिंदुत्व’ हेच राष्ट्र्रीयत्व आणि ‘भारतीय’ हा आमचा पत्ता !

‘हिंदुत्व’ हेच राष्ट्र्रीयत्व आणि ‘भारतीय’ हा आमचा पत्ता !

‘अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते.

जगाची भयावह स्थिती

जगाची भयावह स्थिती

अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यामुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे. 

हिंदूंच्या कत्तली करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान !

हिंदूंच्या कत्तली करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान !

‘क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धिंगाणा घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या घेण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला.

समाजाने देव आणि धर्म न मानणे, ही देशातील सरकारने निर्माण केलेली वृत्ती !

समाजाने देव आणि धर्म न मानणे, ही देशातील सरकारने निर्माण केलेली वृत्ती !

लोकशाहीमध्ये मते आणि बहुमत यांना महत्त्व असेल, तर डोळ्यांवर चामडे ओढून बसणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. ही स्थिती अशीच चालू राहिली, तर पुढे रहाणेही अशक्य होईल.’

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.

भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?

भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?

‘हुं हरिनो हरीचे मम रक्षक ए भरोसो जाए नहीं ।
जे हरी करसे ए मम हितणू णू निश्चय बदलाय नहीं ।।’

शंभूराजे, आम्हाला सामर्थ्य द्या !

शंभूराजे, आम्हाला सामर्थ्य द्या !

आम्ही हिंदु, परधर्माचे वा परधर्मियांचे वैरी नाही, द्वेष्टे नाही. पंथभेद, उपासनाभेद सहजीवनाच्या आड येण्याचे कारण काही नाही, असेच आम्ही मानतो; पण केवळ आम्ही हिंदु आहोत

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचा नागपूर येथे ‘जय गजानन बहुउद्देशीय सेवा मंडळ, नागपूर’ यांच्या वतीने भव्य सन्मान !

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचा नागपूर येथे ‘जय गजानन बहुउद्देशीय सेवा मंडळ, नागपूर’ यांच्या वतीने भव्य सन्मान !

सन्मानानंतर मार्गदर्शन करतांना पू. (प्रा.) सु.ग. शेवडे म्हणाले, ‘‘मनुष्यजन्म मिळणे, हे अत्यंत दुर्लभ आणि भाग्याचे आहे. साधना, सेवा आणि निरपेक्ष भावाने जीवन जगून या जन्माचे सार्थक करणे आवश्यक आहे.’’

पाकिस्तानसारखेच नियम आमच्याकडे (भारताकडे) कशाला ?

पाकिस्तानसारखेच नियम आमच्याकडे (भारताकडे) कशाला ?

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी ‘कोणत्याही धर्माने ध्वनीक्षेपक किंवा ढोल वाजवून प्रार्थना करण्याची अनुमती दिलेली नाही’, असे म्हटले आहे. यावर भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांनी केलेले भाष्य येथे देत आहोत.

वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात सूत्रसंचालन करण्याची सेवा मिळाल्यावर साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात सूत्रसंचालन करण्याची सेवा मिळाल्यावर साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

मला सेवा करतांना स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपवून घरी जातांना साधकांनी ‘सेवा चांगली झाली’, असे मला सांगितले, तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांनीच सर्वकाही केले आहे’, असे मला जाणवत होते.