भारतीय प्राचीनतम संस्कृतीचे वैशिष्ट्य !
ज्या वेळी मानव संपूर्ण रानटी स्थितीत होते, तेव्हा अत्यंत उच्चतम तत्त्वज्ञान आणि शास्त्रे यांचे वेदघोष या भूमीत होत होते. जेव्हा जगातील लोकांना वस्त्रप्रावरणांचे ज्ञान नव्हते, तेव्हा येथे अत्यंत तलम रेशमी वस्त्रे निर्माण होत होती.