सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्‍यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.

सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा.

धर्मकार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये  सहभागी व्हा ! -कालीचरण महाराज !

देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे.

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मंचर (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरावर १५० ते २०० धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्‍या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?

पोलिसांनी गुन्‍हा नोंदवतांना कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त !

हिंदुत्‍वनिष्‍ठांनो, संतप्‍त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्‍यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्‍या आणि राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडा !

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.