याविषयी भारत आणि इस्लामी देश गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता 

भारतात पैगंबरांच्या कथित अवमानाच्या विरोधात बांगलादेशातील चितलमारी येथे मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून त्यांना आग लावली. हिंदूंना त्यांची घरे सोडून अन्यत्र लपावे लागले.