ब्रिटनमधील आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर लावले देवीचे चित्र असलेले स्टिकर !
अशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
अशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
घरात शस्त्र ठेवले पाहिजे. त्याची पूजा केली पाहिजे. जर घरात तलवार ठेवली, तर कुणी हिंदूंच्या महिलांचे शोषण करण्याचे धाडस करणार नाही.
हल्द्वानी भारतात आहे कि पाकिस्तानात ? काश्मीरसारखी स्थिती भारतातील कानकोपर्यात निर्माण होत असेल, तर हिंदूंनी कुठे जायचे ? भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदूंना आश्वस्त करणे आवश्यक !
धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्यांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.
मुसलमानाने हिंदु दुकानदारावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत अन्य मुसलमानांना बोलावून त्या दुकानावर आक्रमण केले.
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.
इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !