…आय.एस्.आय., चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्‍या हातात आयती लाठी का द्यावी ?

आपल्‍या अधिकृत भाषेमधून ‘खलिस्‍तान’ हा शब्‍द वगळला पाहिजे. जर भारतियांना आपल्‍या देशाकडून काही हवे असेल, तर त्‍यांनी भारतात यावे आणि त्‍यांनी वैधपणे अन् लोकशाही पद्धतीने त्‍यांची मागणी करावी.

नागपूर येथील सुपारी व्‍यापार्‍याचे अपहरण करून अमानुष छळ !

अपहरणकर्त्‍यांनी नानक यांना नंदुरबार येथे लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्‍याच्‍या तावडीतून कसेबसे सुटले.आरोपींनी त्‍यांना बंदी बनवून त्‍याच्‍या सर्वांगावर सिगारेटचे चटके दिले आहेत.

नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

कुर्द विद्रोहींच्या आत्मघातकी आक्रमणांचा सूड घेण्यासाठी तुर्कीयेने २० ठिकाणी केला बाँबचा वर्षाव !

जेव्हा-जेव्हा तुर्कीये काश्मीरवरून पाकिस्तानची बाजू घेतो, तेव्हा-तेव्हा त्याला डोकेदुखी बनलेल्या कुर्द लोकांचे ‘दु:ख’ आणि ते मागणी करत असलेले ‘कुर्दीस्तान’ यांसाठी भारताने आवाज उठवल्यास चूक ते काय ?

पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या खलिस्तानविरोधी शीख व्यक्तीला ठार मारण्याच्या धमक्या !

खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्‍या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !

तुर्कीयेच्या संसदेजवळ आत्मघाती बाँबस्फोट : २ आतंकवादी ठार

अंकरा येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्‍या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले.

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.