रशियाच्या आक्रमणाच्या ५० दिवसांनंतरही आपण टिकून आहोत ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की
रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की
रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की
युक्रेनच्या मरियुपोल या समुद्रकिनारी वसलेल्या शहरावर गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आक्रमण करत आहे. लक्षावधी शहरवासियांनी तेथून पलायन केले आहे. शहरातील असंख्य इमारती रशियन बाँब आक्रमणांमध्ये नष्ट झाल्या आहेत.
‘धर्मांध दंगल घडवतील आणि ती रोखायची असेल, तर हिंदूंना नमते घेणे भाग पाडले पाहिजे’, अशी पोलिसांची कार्यपद्धत आखलेली दिसते. हिंदूंच्या विरोधात दबावतंत्र अवलंबून समाजाचे भले होणार नाही, तर धर्मांधांना वठणीवर आणून समाजात शांती नांदणार आहे. हे सत्य पोलीस स्वीकारत नसतील, तर ते त्यांना समजावून सांगण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य आहे.
दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.
ब्रूकलिन मेट्रो स्थानकावर झालेल्या आक्रमणातील संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव फ्रँक जेम्स असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस धर्मांधांकडून गेली अनेक वर्षे केले जात आहे. ‘स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनीही भारतात हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण का निर्माण केले गेले नाही ?’, याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी द्यायला हवे !
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे !
मुसलमानबहुल भागांतून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे कायमची रोखा !
देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत घडल्या. यात १ हिंदू ठार झाला.