(म्हणे) ‘मनसेने समयमर्यादा दिली, तरी मशिदींवरून भोंगे उतरवणार नाही !’
अधिकृत भोंग्यांवरून दिली जाणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या समयमर्यादेचे उल्लंघनच करते. त्यामुळे अशा सर्वच भोंग्यांवर बंदी हवी.
अधिकृत भोंग्यांवरून दिली जाणारी अजान ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या समयमर्यादेचे उल्लंघनच करते. त्यामुळे अशा सर्वच भोंग्यांवर बंदी हवी.
छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !
यातून लक्षात येते की, धर्मांधांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही ! येथे २ दिवसांपूर्वी दंगल होऊनही ते पुन्हा पोलिसांवर दगडफेक करण्यास सिद्ध आहेत. यातून जहांगीरपुरी भारतात नसून पाकिस्तानमध्ये आहे, असेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद !
आमच्या मिरवणुका निघाल्यानंतर त्यावर दगडफेक होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही उचलता येतो. समोर असलेले शस्त्र आम्हाला उचलायला लावू नका !
वारंवार होणार्या दगडफेकीच्या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची एैशीतैशीच !
न्यायालयातील असुविधांचा न्यायाधीश, अधिवक्ते आणि नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. न्यायव्यवस्थेत रिक्त पदे आणि सुविधा यांची समस्या गंभीर असतांनाही प्रशासन यांकडे लक्ष का देत नाही ?
देशातील सहस्रावधी मंदिरांना पाडून तेथे मशिदी आणि दर्गे बांधण्यात आल्याचा इतिहास असल्याने अशा मूर्ती या ठिकाणी खोदकाम केल्या तर सापडणारच !
केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य !
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच धमकी दिली जाणे संतापजनक !
पोलिसांनी गुंडांच्या विरोधात कारवाई केली का केली नाही ? पती-पत्नी यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलेपर्यंत पोलीस निष्क्रीय का राहिले ?, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.