हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे…

हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदूंवर कारवाई करणारे पोलीस औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘कॅरी ऑन जट्टा ३’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंद !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात कठोर कायदा नसल्याने पुनःपुन्हा हिंदूंच्या धार्मिक भावना विविध मार्गांनी दुखावल्या जातात ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

रामायणाचा विपर्यास केलेल्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ !

या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्‍याचे चित्र आहे. ६०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सिद्ध करण्‍यात आलेल्‍या या चित्रपटाला ९ दिवसांत निम्‍मा गल्लाही जमवता आलेला नाही.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा उद्घोष !

आतंकवाद्यांचे रूप घेऊन धर्मांध हिंदूंना मारण्यासाठी सिद्ध झाले आहेत. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक गावातील हिंदूंनी शस्त्रविद्या शिकून घ्यावी, अन्यथा भविष्यकाळात धर्मांधांकडून हिंदू मारले जातील.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले तेजस्वी विचार !

अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.

पाकिस्तानात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बळजोरीने विवाह !

अन्य वेळी ‘हिंदु धर्मात महिलांवर अन्याय केला जातो’, असा टाहो फोडणार्‍या स्त्रीमुक्ती संघटना आणि पुरो(अधो)गामी पाकिस्तानातील हिंदु मुलींवरील अत्याचारांवर चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा !

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

हिंदूंमध्‍ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्‍याने त्‍या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्‍यासाठी भक्‍तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्‍ती करण्‍याची आवश्‍यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..