देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !

छत्रपती संभाजीनगर येथे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद !

७ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सेव्हन हिल्स परिसरातील ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहाचे प्रांगण हिंदु महिला-तरुणी यांनी भरले होते. या चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘द केरल स्टोरी’चे विनामूल्य आयोजन !

प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे, सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदु समाजच उधळून लावेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

केवळ मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्‍या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?

समलिंगी विवाहामुळे भारतीय संस्कृतीचा विनाश !

समलिंगी विवाहाला मान्यता म्हणजे महान आणि पवित्र विवाह संस्था अन् त्यावर आधारित कुटुंबव्यवस्था यांचा गळा घोटण्यासारखेच !

नास्तिकतावाद्यांच्या हत्येच्या भरकटलेल्या अन्वेषणाची पोलखोल !

मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.

मुसलमान लांगूलचालनाची धर्मनिरपेक्षता !

श्रीरामनवमीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीचे पडसाद थांबले नाहीत, तोपर्यंत बंगालमधील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. श्रीरामनवमीच्या दंगलीमध्ये हिंदूंवर बडगा दाखवणार्‍या बंगालच्या पोलिसांनी या घटनेतही पीडित मुलीचा मृतदेह फरफटत नेल्याचा ..

श्रीलंकेत सरकारी स्तरावर हिंदु मंदिरांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आक्रमणे !

श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !

दोन मंदिरांतील देवीच्या मूर्तींवर लघवी करणार्‍याला मोइउद्दीनला अटक !

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करणार्‍या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना तीव्र विरोध करायला लावणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करा !