‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेचे मूलभूत मापदंड यांचे पालन केले पाहिजे. ‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतून नसावी. तसेच अटकेचे कारण दाखवण्यासाठी केवळ कोठडीचा आदेश देणे पुरेसे नाही.

गोवा : ३ अल्पवयीन मुलांकडे १२ लाख रुपये किमतीचा गांजा सापडला

ही तिन्ही मुले बिहारची आहेत. ही मुले एका पॉलिथीन पिशवीत १२ किलो गांजा घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरत होती. अल्पवयीन मुलांचा कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्यांचा अमली पदार्थ व्यावसायिक वापर करतात.

सिंधुदुर्ग : तुळसुली येथील शैक्षणिक संस्थेत २१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंद !

तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्‍या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !

देवरिया (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून एकाच कुटुंबातील ५ जणांसह ६ जणांची हत्या

देवरिया येथे एका घरात घुसून एकाच कुटुंबातील पती-पत्नी, २ मुली आणि एक मुलगा यांचे गळे कापून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

पुण्‍यातील ससून रुग्‍णालयाच्‍या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त !

अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्‍ट करणे आवश्‍यक !

दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये  चोरी करणारे धर्मांध अटकेत !

त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?