चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा सुफी शेख याला अटक !
अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ? भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !
अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ? भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !
तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात समाज माध्यमांवर त्यांचा इतिहास प्रसारित करणार्यांवर कारवाई केली जाते, हे संतापजनक !
सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !
वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.
सामाजिक माध्यमांतून हिजाबला विरोध केल्यावरून कर्नाटकात हिंदूंचे तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली जाते, तर गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पोस्ट करूनही धर्मांधांवर कठोर कारवाई होत नाही !
हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्यास धजावतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.
अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
आता पोलीस आतंकवाद्यांना साहाय्य करू लागले आहेत ! जनता, पर्यायाने देशाला अशा पोलिसांपासूनच खरा धोका आहे !
नाझीचे स्वस्तिक आणि हिंदु धर्मातील प्राचीन अन् शुभ मानले जाणारे स्वस्तिक यांत भेद आहे.