संपादकीय : विमान अपघात : भाकीत आणि संवेदनशीलता !
वैज्ञानिक प्रगती मानवाला संवेदनशील बनवण्यात अयशस्वी ठरली असून संवेदनशीलतेसाठी मानवाला हिंदु धर्मशास्त्र मानण्यावाचून पर्याय नाही !
वैज्ञानिक प्रगती मानवाला संवेदनशील बनवण्यात अयशस्वी ठरली असून संवेदनशीलतेसाठी मानवाला हिंदु धर्मशास्त्र मानण्यावाचून पर्याय नाही !
या विमानातील २४२ पैकी केवळ एक व्यक्ती जिवंत राहिली असून तिच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत. विश्वास कुमार रमेश असे या व्यक्तीचे नाव असून ती भारतीय वंशाची ब्रिटीश नागरिक आहे.
कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातात प्रचंड मोठी आग लागून २४१ प्रवासी ठार झालेले असतांनाच दुर्घटनास्थळावरून साहाय्यता कार्य करणार्या पथकाला एक श्रीमद् भगवद्गीता सापडली.
भारताने बोईंग समवेत २०० विमानांच्या खरेदीचा करार केलेला आहे. आता या करारावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे !
विमानात बाँब ठेवल्याची धमकी आली, तेव्हा विमानात १५६ प्रवासी होती. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. विमानातील इतर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल.
१०० हून अधिक जण ठार
विमानात होते २४२ जण; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश
चीनच्या शस्त्रांची गुणवत्ता यातून पुन्हा उघड झाली आहे. अशा चीनला संपवण्याला भारताला अधिक वेळ लागणार नाही, असा आत्मविश्वास भारतियांमध्ये निर्माण होत आहे !
पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !
विमानतळावर इंडिगोचे एका विमान बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली. सहारा विमानतळाच्या हॉटलाईनवर या धमकीचा दूरभाष आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती असतांना भारताने फ्रान्स समवेत भारतीय नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमाने विकत घेण्याचा करार केला. ६३ सहस्र कोटी रुपयांच्या या करारावर दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वाक्षरी केली.