काश्मीरमधील आतंकवाद नष्ट न होण्याचे कारण जाणा !

आतंकवाद्यांसाठी शस्त्रास्त्रे आणि पैसे गोळा करणे, तसेच पाकिस्तानी तस्करांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अमली पदार्थांचे वितरण करणार्‍या इम्तियाज लोन, बाजील मीर, मुश्ताक पीर आणि जैद शाह या ४ सरकारी कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

संपादकीय : व्यसनी पोलीस !

‘पोलीस म्हणजे वर्दीतील गुंड’ ही प्रतिमा पुसण्यासाठी पोलिसांना साधना शिकवून ती त्यांच्याकडून करवून घ्या !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.

ध्वनीप्रदूषणासंबंधींच्या तक्रारींवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली नाही ?

‘ध्वनीप्रदूषणासंबंधी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एकूण २२ तक्रारी नोंद झाल्या आहेत आणि यांपैकी १६ तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ६ प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलीस आणि संबंधित पंचायत यांच्याकडे..

आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस : गुरुपौर्णिमा

व्यापारी दिवाळीच्या दिवसांत वहीखाते पहातो की, कोणत्या वस्तूने व्यापारात लाभ झाला आणि कोणती वस्तू पडून राहिली ? हे बघतो, असेच साधकांसाठी गतवर्षीच्या आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा असतो.’

सरखेल कान्होजी आंग्रे यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदबा !

२५ जुलै या दिवशी सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका..

निवडणुकीतील वाढता हिंसाचार हा लोकशाहीसाठी धोकादायक !

शासनामध्ये लोकशाही यंत्रणेला धरून रहाणे आणि त्यात सातत्य राखणे, हे अत्यंत कठीण काम आहे. लोकशाहीच्या लवचिक यंत्रणेचा अपलाभ घेऊन गुंड, अमली पदार्थ तस्करी करणारे, जिहादी, आतंकवादी अन् सर्व प्रकारचे गुन्हेगार हे मतदानाच्या..

नक्षलवादविरोधी ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ कायदा !

शहरी नक्षलवादी किंवा त्यांचे समर्थक यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यासह त्याची प्रभावी कार्यवाही करणेही आवश्यक !