‘गोवा शिपयार्ड’मध्ये काम करणार्‍या व्यक्तीने भारतीय नौसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानी दलालाला पाठवली !

पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारत पोखरला गेला आहे, असे समजायचे का ?

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीचा लागला छडा !

३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा अखेर छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी शिरोडा येथील रहिवासी विकास वसंत नाईक शिरोडकर याला कह्यात घेतले आहे.

पंचगंगेपाठोपाठ महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे रंकाळा तलावही प्रदूषित !

महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे.

पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !

प्रेमसंबंधातून तरुणी आणि फैज खान यांचा वाद झाला. फैज याने तरुणीला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली.

पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

हिंदु हितासाठी कार्य करणार्‍या देशभरातील कार्यकर्त्यांना ‘अक्षय्य हिंदु पुरस्कार समिती’च्या वतीने ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस !

कोल्हापूर येथे २० मे या दिवशी दुपारी मान्सूनपूर्व वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. जोतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती नाही !

राज्य सरकारने घेतलेल्या तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने शहरातील २३ कार्यालयांमध्ये तलाठ्यांची न्यूनता भासत आहे.

पुणे येथील गुन्हेगार तबरेझ सुतार याची कारागृहातून खंडणी आणि हत्येची धमकी !

गुन्हेगार बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहामध्ये राहून व्यावसायिकांना धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.

लिंगनूर (जिल्हा सांगली) येथील मठाचा रथोत्सव उत्साही वातावरणात पार पडला !

मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरु गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन मठात श्री सद्गुरु देवांच्या २३ व्या आगमन महोत्सवानिमित्त १७ मे या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात निष्कर्ष काढण्यातील भेद !

‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले