आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा !

सध्या चालू असलेल्या या भीषण उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मे मासातील उन्हात स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेदातील काही सूचना येथे देत आहे.

वीर सावरकर उवाच

हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाराचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे एकनिष्ठ हिंदु जातीय म्हणून म्हणवून घेण्यात आम्ही भूषणच मानू..

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण’ हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. त्यानंतर त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला.

क्रांती म्हणजे…

‘क्रांती म्हणजे प्रचलित राज्य पद्धतीच्या विरोधात केलेले सशस्त्र बंड ! प्रचलित राज्यपद्धत, म्हणजे शासक आणि शासन यांनी अवलंबलेले धोरण होय. थोडक्यात ‘एखाद्या राज्यात राज्यकर्त्यांची धोरणे प्रजाहित विरोधी आहेत’…

‘मतदान यंत्रा’विषयी रडगाणे गाणार्‍यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून सणसणीत चपराक !

सध्या विरोधकांना निवडणुका जिंकणे अवघड झाले आहे, त्यामुळे ते मतदान यंत्रामध्ये (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोळ झाल्याचे कारण देत खापर फोडतात. काही वेळा ते ‘मतदान यंत्र ‘हॅक’ (कह्यात घेतले) केले’,..

कलाकारांनो, कला ईश्वरप्राप्तीसाठी असल्याने कला शास्त्रशुद्ध, सात्त्विक पद्धतीने आणि भावपूर्णपणे सादर करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा !

. . . परंतु अशा कार्यक्रमांचे आयोजन करून कलेचा अपमान करणार्‍यांना देव क्षमा करणार नाही. कलेची जपणूक करण्याच्या समवेतच ‘कलेचा कुणी अपमान करत असेल, तर त्यात वाहवत न जाता त्याला विरोध करणे’, हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे.

भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक कलाकार  निर्माण करत असलेल्या सात्त्विक कलेचे समष्टीसाठी असलेले महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कला ज्ञात असलेले साधक भावभक्तीने साधना करून सात्त्विक कलांची निर्मिती करत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा !’ हा तेजस्वी विचार वाचून साधकाची झालेली विचारप्रक्रिया !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार प्रसिद्ध व्हायचे. त्यांचे विचार वाचून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.