हत्या, रक्त, शारीरिक आक्रमणे दाखवणे बंद करा !
हे सरकारला का सांगावे लागते ? दूरचित्रवाहिन्यांना का कळत नाही ? समाजाला विकृत आणि वाईट गोष्टी दाखवून समाजाची नैतिकता अन् मानसिकता बिघडवणार्या अशा वाहिन्यांना शिक्षा करणे आवश्यक !
हे सरकारला का सांगावे लागते ? दूरचित्रवाहिन्यांना का कळत नाही ? समाजाला विकृत आणि वाईट गोष्टी दाखवून समाजाची नैतिकता अन् मानसिकता बिघडवणार्या अशा वाहिन्यांना शिक्षा करणे आवश्यक !
जर्मनीसारख्या प्रगत देशातही जिहादी कारवाया वाढत आहेत, याचे हे उदाहरण ! मानवतावादाच्या नावाखाली धर्मांधांना आश्रय दिल्याचा हा परिणाम त्याला भोगावा लागत आहे !
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बांधून टाकावे. ते बोगस विद्युत् कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना घटनास्थळीच ठार मारावे. नंतर जे काही होईल, ते मी पाहून घेईल.
आंदोलकांना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालय येथे जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र, आंदोलक पुढे जात राहिले.
गेली काही वर्षे हिंदूंना हलाल मांस विकण्यात येत आहे, त्याविषयी हिंदू अज्ञानी आहेत; मात्र झटका मांस खाऊ घालण्यात आल्यावर लगेच त्याचा विरोध करणारे मुसलमान किती जागरूक आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ?
सरकारी यंत्रणा आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास अपयशी ठरल्यामुळेच हिंदूंच्या धर्मगुरूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येते !
लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.
पोलिसांचे इ.डी.एम्.च्या आयोजकांशी साटेलोटे असल्याचे आणि राज्यात ध्वनीप्रदूषण होण्याला पोलीसही उत्तरदायी असल्याचे यातून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चूक ते काय ?
आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !
रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याचे सर्वज्ञात असतांना असे प्रकार राज्यात न होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी नेहमीच सतर्क रहाणे जनतेला अपेक्षित आहे !