बंगालमध्ये आठवड्याभरात तिसर्यांदा ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !
समाजकंटकांकडून वारंवार रेल्वेगाड्यांवर दगडफेक केली जात असतांना कारवाई न करणारे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस !
समाजकंटकांकडून वारंवार रेल्वेगाड्यांवर दगडफेक केली जात असतांना कारवाई न करणारे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते मंदिर परिसरात अशा कृती करतात ! हे रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी करण्याला पर्याय नाही !
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजून गुंडांच्या कारवाया वाढल्या आहेत, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले !
या घटनेविषयी आता एकही निधर्मीवादी बोलणार नाही ! पोलिसांवरही आक्रमण करण्यास धर्मांध मागे पुढे पहात नाहीत, तसेच ते सतत शस्त्रसज्ज असतात, हे लक्षात घ्या !
वारंवार घडणार्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !
‘राज्यघटनेच्या अनुच्छेद १६२ च्या अंतर्गत या समितींची स्थापना करण्यात आली आहे. यात चुकीचे काय आहे ? तुम्ही याचिका मागे घेणार कि आम्ही ती फेटाळून लावू ?
सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे मैत्री केल्याने पुढे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असतांना हिंदु मुली यातून बोध घेतील, तो सुदिन !
युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.
गुंडांचा भरणा असलेला पक्ष समाजाला दिशादर्शन काय करणार ?