‘म्हादई वाचवा’ चळवळीच्या अंतर्गत विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारीला होणार सभा
कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवल्याचा निषेध करण्यासाठी गोव्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ ही आघाडी स्थापन केली आहे.
कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवल्याचा निषेध करण्यासाठी गोव्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ ही आघाडी स्थापन केली आहे.
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी पुणे येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बैठक म्हणजे एकप्रकारे अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता. ही गोष्ट शिवभक्तांच्या लक्षात येताच या सर्वांनी मिळून प्रशासनास खडसावले. अखेर हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासानास बैठक रहित करण्याची नामुष्की ओढावली.
वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्यप्राय असेल. हिंदु संस्कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्लील कसे ठरू शकतात ?
गुटखा किंग जे.एम्. जोशी यांच्या साहाय्याने दाऊदने पाकिस्तानातील कराची येथे गुटखा आस्थापन स्थापन केले. गोवा गुटख्याचे मालक जे.एम्. जोशी आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे साथीदार यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेटपटू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर याने केला. हाशिम आमला आय.पी.एल्.मध्ये ‘पंजाब किंग्ज’ या संघाकडून खेळत असतो.
स्थळ : लाल मैदान, जिजाऊ उद्यानाजवळ, महात्मा गांधी रोड, नौपाडा, ठाणे (प.)
वेळ : सायंकाळी ६ वाजता
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार्या चौकाची दुरवस्था होणे, ही इतिहासाची विटंबनाच होय !