काँग्रेसला उतरती कळा !

चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्‍या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्‍या प्रकरणातील आरोपी असण्‍यासह बनावट पारपत्र बनवणार्‍यांना पाठिंबा दिल्‍याचा आरोपही त्‍यांच्‍यावर होता.

ओढ्याचे पाणी न्‍यून झाल्‍याने बाहेर आलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे श्रीराम सेना हिंदुस्‍थानच्‍या वतीने पुनर्विसर्जन !

शास्‍त्रानुसार कृती करणार्‍या श्रीराम सेना हिंदुस्‍थानच्‍या कार्यकर्त्‍यांचे अभिनंदन !

देयक संमतीतील दलालीप्रकरणी लाचखोर उपअभियंत्‍या सुभद्रा कांबळे यांना अटक !

प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्‍याने हे प्रकार थांबत नाहीत. त्‍यासाठी लाच मागणार्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !

नाशिक येथे जनजागृतीमुळे भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन !

येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नाशिक पंचवटी येथील लक्ष्मीनारायण घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्‍या पाण्‍यात करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. हातात फलक धरून जनजागृती करण्‍यात आली.

याचा विचार हिंदू कधी करणार ?

पाकचे माजी क्रिकेटपटू मुश्‍ताक अहमद म्‍हणाले की, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथे मुसलमानांची संख्‍या अधिक आहे. तेथे आपल्‍या संघाला भरपूर समर्थन मिळेल.

भारत आणि कॅनडा यांच्‍या संघर्षात भारताचे आक्रमक धोरण !

‘कॅनडामध्‍ये ३ मासांपूर्वी ‘खलिस्‍तानी टायगर फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा मुख्‍य हरदीप सिंह निज्‍जर याची अज्ञातांनी गोळ्‍या घालून हत्‍या केली. या घटनेच्‍या ३ मासांनी १८ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी ‘निज्‍जर याच्‍या हत्‍येमध्‍ये ..

कुणावरही अवलंबून राहू नका !

‘कुणावरही अवलंबून नसावे आणि कुणालाही आपणावर अवलंबून ठेवू नये. दुसर्‍याला निर्भर कराल, तर तुम्‍हीही निर्भर होणार. दुसर्‍याला आपल्‍यावर अवलंबून ठेवाल, तर तुम्‍हालाही दुसर्‍याचा आधारघ्‍यावाच लागेल. परतंत्रता हीच विष्‍टा, तीच आग, तोच नरक !’

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे शासनाच्‍या कह्यात गेली की, मंदिराच्‍या उत्‍पन्‍नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्‍टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे होय.’

दुर्गोत्‍सव साजरा करण्‍याविषयी कोलकाता उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘दुर्गोत्‍सव साजरा करण्‍यासाठी मेळा मैदान येथे मंडप उभा करू द्यावा, यासाठी ‘मानव जाती कल्‍याण प्रतिष्‍ठान’ने ‘न्‍यू टाऊन कोलकाता डेव्‍हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’कडे (‘एन्.के.डी.ए.’कडे) अनुमती मागितली; पण अ‍ॅथॉरिटीने त्‍यांना ती अनुमती  नाकारली.

हिंदु धर्मात समुद्रगमनाचा समृद्ध इतिहास असतांना तो नाकारून ‘हिंदु धर्मात समुद्र ओलांडायला बंदी आहे’, असे पुरो(अधो)गाम्‍यांनी म्‍हणणे हा खोडसाळपणा !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या १७ सप्‍टेंबरच्‍या अंकात ‘सनातनी (धर्म) संकट !’ या मथळ्‍याखाली अग्रलेख प्रसिद्ध झाला असून त्‍यात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे.