इराणी खण (कोल्‍हापूर) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘कन्‍व्‍हेअर बेल्‍ट’ !

कोल्‍हापूर महापालिका प्रशासनाने इराणी खण येथे गतवर्षीप्रमाणे घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्‍त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘यांत्रिक पद्धती’चा (कन्‍व्‍हेअर बेल्‍टचा) वापर करण्‍याचे ठरवले असून १५ सप्‍टेंबरला त्‍याची चाचणी घेण्‍यात आली.

पुणे महापालिकेकडून फिरत्‍या हौदांना अद्यापही मान्‍यता नाही !

यंदाच्‍या वर्षी फिरत्‍या हौदांची आवश्‍यकता नसतांनाही प्रशासनाने शहरामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्‍या हौदांची निविदा काढली. त्‍यासाठी १ कोटी ४२ लाख रुपयांच्‍या २ निविदा काढण्‍यात आल्‍या.

‘अशुभ’ पावले !

भारतावर कोणत्‍याही माध्‍यमांतून कुरघोडी करण्‍यात येत असेल, तर ती करणार्‍याला त्‍याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्‍याची वेळ आता आली आहे.

आता सरकारी शाळा कुणालाही ‘दत्तक’ घेता येणार

राज्‍यात कंत्राटदारांकडून शिक्षकांची भरती करण्‍याच्‍या निर्णयावर राज्‍यभरामध्‍ये वाद चालू आहेत. आता सरकारी शाळाही दानशूर व्‍यक्‍ती, स्‍वयंसेवी संस्‍था आणि खासगी आस्‍थापने यांना ‘दत्तक’ देण्‍याचा निर्णय मंत्रीमंडळाने नुकताच घेतला आहे.

कॅनडाला ‘धोकादायक देश’ म्‍हणून घोषित करणे आवश्‍यक !

यापुढे भारताने कॅनडाला एक ‘धोकादायक देश’ म्‍हणून घोषित करायला पाहिजे. त्‍यामुळे भारतातील पर्यटकही कॅनडामध्‍ये जाणार नाहीत.

ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

‘उपनिषदांप्रमाणे ईश्‍वर या शब्‍दाने कोणत्‍याही मानवी आकृतीचा बोध होत नसून ‘ईश (सत्ता) म्‍हणजे अशी एक शक्‍ती की, जी सर्व चराचरांना व्‍यापून आहे आणि जिच्‍यामुळे जिवांमध्‍ये जिवंतपणा दिसतो.’

बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्‍ये दुफळी निर्माण करण्‍याचे कारस्‍थान !

दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्‍टेंबरला प्रसिद्ध केलेल्‍या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !

Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्‍सवाचे पालटते स्‍वरूप आणि योग्‍य दिशा !

आपल्‍या संस्‍कृतीला शोभतील, अशाच स्‍वरूपात उत्‍सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्‍सव हे सर्वच आपल्‍या हिंदु संस्‍कृतीचा ठेवा आहेत.

…हा तर केवळ विरोधासाठी विरोध !

‘भा’ म्‍हणजे भक्‍ती, भाग्‍य किंवा तेज आणि रत म्‍हणजे रमणारा. त्‍यामुळे भाग्‍यमय भक्‍तीच्‍या तेजस्‍वी भावनेत नित्‍य रममाण होऊन रहाणारा आणि त्‍यातच रमलेला देश, म्‍हणजे भारत !’

आळस घालवण्‍याचा सोपा उपाय

थंडीत गाडीचे इंजिन पुरेशा प्रमाणात गरम झाल्‍यावर गाडी सुरळीत चालू लागते, तसे आपले शरीर ‘तापले’ की, आळस निघून जातो.’