आद्यशंकराचार्य यांच्‍या भव्‍य पुतळ्‍यासह ‘शंकर संग्रहालया’ची उभारणी !

ओंकारेश्‍वर (मध्‍यप्रदेश) येथे आज ‘एकात्‍म धाम’चे उद़्‍घाटन

(म्हणे) ‘भारत हा एक दुष्ट हिंदुत्ववादी आतंकवादी देश बनला असल्याचे स्वीकारा !’-बिलावल भुट्टो

भुट्टो यांनी त्यांच्या देशाच्या उरल्यासुरल्या अब्रूच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! ही साधी गोष्टही न कळण्यासारखी व्यक्ती त्या देशाची एकेकाळी परराष्ट्रमंत्री होती, यातच सर्वकाही आले !

महिला आरक्षण विधेयकावर संसदेत दिवसभर चर्चा : काँग्रेससह अनेक पक्षांचा पाठिंबा

या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा येथे ३३ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या विधेयकावर चर्चा करतांना अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.

कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट वीज निःशुल्क देण्याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.

रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे जिवंत चित्रण !

रझाकार म्हणतात, ‘जे काफीर इस्लाम स्वीकारण्यास नकार देतील त्यांना ठार करा.’ हिंदूंना बांधून फरफटत नेले जात आहे.शेकडो हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगण्यात आले आहेत.

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !

राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवाद’ शब्द हटवले ! – काँग्रेसचा दावा

नव्या संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

जस्टिन ट्रुडो यांची कृती वेडगळपणाची असल्याने अमेरिकेने त्यांच्या बाजूने उभे राहू नये ! – अमेरिकेतील अभ्यासक

भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या वेळी म्हटले की, जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या लाभाची वाटते.

सामाजिक माध्यमे वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्‍चित करायला हवी ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची सूचना

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला ते कळत का नाही ?

कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !