वर्ष १९९३ मधील वीज घोटाळ्याचे अन्वेषण साक्षीदारांच्या अभावी ठप्प होण्याची चिन्हे !

एखाद्या प्रकरणाचे तब्बल २० वर्षे अन्वेषण चालू रहाणे पोलिसांना लज्जास्पदच !

गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवसाला एक बलात्कार किंवा अपहरण

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

पर्वरी येथील युवतीची प्रियकराकडून हत्या, तर दवर्ली येथील युवकाची चॉपरने वार करून हत्या

गोव्यात हत्यांची शृंखला चालूच पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – डिचोली, फातोर्डा आणि बाणस्तारी येथे ३० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या हत्यांच्या घटना ताज्या असतांनाच १ सप्टेंबर या दिवशी आणकी दोन हत्या झाल्या आहेत. पर्वरी येथील कामाक्षी (वय ३० वर्षे) या युवतीची तिचाच पूर्वीचा प्रियकर प्रकाश चुंचवड (वय २२ वर्षे) याने हत्या करून मृतदेह आंबोलीच्या घाटात फेकला. … Read more

कलियुगातील असेही आई-वडील !

‘स्वतः भ्रष्टाचार करून आपल्या मुलांसमोर भ्रष्टाचार करण्याचा आदर्श ठेवणारे कलियुगातील आई-वडील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

चंद्रपूर येथे खोदकाम करतांना पांढरे आणि काळे शिवलिंग सापडले !

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे खोदकाम करतांना भूमीत २ शिवलिंग सापडले. यातील एका शिवलिंग काळ्या रंगाचे असून दुसरे पांढर्‍या रंगाचे आहे. हे शिवलिंग पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री लंडनला जाणार !

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला ‘शिवाई’पासून ७ दिवसांत ६ लाखांचे उत्पन्न !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत.

भ्रमणभाष मागवल्यावर मिळाल्या अन्य वस्तू !

‘ई-कॉमर्स कंपनी’कडून ऑनलाईन भ्रमणभाष विकत घेणार्‍या ग्राहकांना भ्रमणभाष ऐवजी फरशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले भ्रमणभाष  देण्यात आले आहेत.

मध्यप्रदेशातील देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट !

गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

कोरेगाव भीमा प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली !

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला आहे.