कुकर्मांची फळे !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी भूमीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी ठिकठिकाणच्या शहरांमध्ये हिंसक आंदोलन चालू केले.

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात १०० कोटी १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बजरंग दलावर बंदीच्या मागणीच्या आड ‘पी.एफ्.आय.’ला वाचवण्याचे काँग्रेसी षड्यंत्र ?’

बंदीवानांना धर्मशिक्षण द्या !

निरनिराळ्या गुन्ह्यातील बंदीवानांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा पाठवण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने बंदीवानांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देहली’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत..

‘होती ऐसी नाही झाली मुक्ताबाई !’

‘वैशाख कृष्ण १० या दिवशी प्रसिद्ध संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई हिने मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरादी ४ भावंडांमध्ये संत मुक्ताबाई स्वतःच्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. १ सहस्र ४०० वर्षे जिवंत राहून गर्व करणार्‍या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

‘वोकिझम’चा आग्रह आणि उपद्रव

सध्या पाश्चिमात्य देशांत ‘वोक’लेले आपल्या देशात ‘पक्वान्न’ म्हणून वाढण्याचा प्रयास चालू झाला आहे. त्याला कायदेशीर बैठक देण्याचे प्रयत्नही लगबगीने चालू आहेत. याच्या परिणामांची कल्पना पाश्चिमात्य देशातील आजची परिस्थिती पाहिल्यावर सहज लक्षात येते.

गंधर्वश्रेष्ठ आणि महामुनी ‘तुंबरु’ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

महामुनी तुंबरूच्या उदाहरणावरून ‘भाग्यापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे’, हे सूत्र अधोरेखित होते. त्यामुळे मनुष्याने कर्मप्रधान राहून प्रारब्धाला दोष न देता क्रियमाण कर्माचा योग्य वापर केला, तर त्याची मनुष्यत्वाकडून दिव्यत्वाकडे वाटचाल होऊ शकतो’, हे प्रेरणादायी सूत्र शिकायला मिळाले.

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !   

परब्रह्मतत्त्वाची दिव्य अनुभूती देणार्‍या त्रिदेवस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !

इतरांचा विचार करणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !

घरातील कामे, बाहेर जाऊन काही करायचे असल्यास किंवा सेवा असल्यास पू. आजी प्रत्येक गोष्टीत उत्साहाने सहभागी होतात.

प्रेमभावाने सगळ्यांशी जवळीक साधणार्‍या सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) !

पू. दातेआजींविषयी लिहितांना मला अनेक प्रसंग आणि गोष्टी आठवू लागल्या. त्यांच्या प्रती वाटणार्‍या भावभावना शब्दात मांडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही; पण मी लिहिण्याचा प्रयत्न करते.